ब~याच दिवसांनी भेटले होते
काय बोलू काही कळत नव्हते
त्याने विचारले किती प्रेम करतेस माझ्यावर..?
नाही रे सांगता येणार शब्द नाही तेवढे पुरेसे
तू संग किती प्रेम करतोस माझ्यावर..
सागराची खोली कमी पडेल
आकाश पालथे घातले तरी
माझे प्रेम पुरून उरेल.
चालल्या होत्या गोष्टी नंतर फार
त्याच्या मनात आला एक विचार
ए सांग ना माझ काही उद्या बर वाईट झाल तर काय करशील.?
तरीही माझ्या वर प्रेम करशील कि मला विसरून जाशील..?
तुला आनंद होईल कि रडत बसशील .?
तिच्या मनात न जाणे काय आले..
थोडी थट्टा करूया म्हणून मनात आले
मी ना मी ना!
खूप आनंदी होईन मला खूप आनद होईल.
सुटका होईल माझी मी सुखी होईन
तो पुढे काही नाही बोलला
त्याने तो विषय तिथेच सोडला
दुसर्या दिवशी ना फोन ना sms आला
फक्त एक निरोप आला
तुझ्या सुखासाठी काहीही..
जाता जाता एवढंच तो म्हणाला.
जाता जाता एवढंच तो म्हणाला.
सांगणे एवढेच कि विचार करावा बोलण्याआधी
नंतर वेळ नाही मिळत चूक सुधारण्यासाठी..
Sunday, February 28, 2010
ब~याच दिवसांनी भेटले होते
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment